मानवी भावभावनांचाच अविष्कार असलेला चित्रपटही मैत्री या भावनेपासून कसा वेगळा राहिल. चित्रपटासाठी काम करताना अनेकांचे सूर जुळले. मनांच्या तारा जुळल्या. परस्परांचे उत्तम कॉम्बिनेशन झाले. यातूनच मैत्रीचे बंध बांधले गेले. त्यामुळेच विशिष्ट जोडी एकत्र आली की ...
अधिक वाचा...