Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

श्रेणी: साहित्य


ब्लॉग्ज (8)
मराठी साहित्या विश्वात मृत्युंजय, युगांतर, छावा सारख्या साहित्य मुल्य श्रेष्ठ कादंबर्‍यांचे लेखन करून साहित्य विश्वात मराठीचा झेंडा फडकाविणारे शिवाजी सावंत हे महान साहित्यकार होते. मृत्युजय च्या प्रथम प्रकाशनास ‍तीन दशकांपापेक्षा अधिक कालावधी होवूनही आजही ... अधिक वाचा...

रंगनाथ पठारे यांनी कथा, कादंबरी लेखनात आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे. आपल्या कथा, कादंबर्‍यांमधून त्यांनी प्रस्थापित सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. विविध सामाजिक प्रश्न, रूढी, परंपरा, यातून निर्माण होणारी ... अधिक वाचा...

अरूण साधूंनी पत्रकारिता ते साहित्यिक असा प्रवास केला आहे. नागपूरला नुकत्याच झालेल्या ऐंशीव्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. वर्तमानपत्रातील बातमीदार ते संपादक असा यशस्वी प्रवास करतानाच त्यांच्यातला संवेदनक्षम साहित्यिकही ... अधिक वाचा...

डॉ. अनिल अवचट वास्तववादी लेखक आहेत. वातानुकूलित खोलीत बसून कॉफीचे भुरके मारत विश्लेषण करणार्‍या किवा कल्पनांचे महाल उभारणार्‍या लेखकांपेक्षा डॉ. अवचट यांची जातकुळी जरा वेगळी आहे. कोणतीही समस्या किवा प्रश्नावर लिहिण्या अगोदर ते ती परिस्थिती स्वतःच्या ... अधिक वाचा...

मराठी कादंबरी क्षेत्रात सध्याचे तळपते व बेस्टसेलर नाव म्हणजे विश्वास पाटील. ऐतिहासिक कादंबरी लेखन हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळेच पानिपत, संभाजी, महानायक या त्यांच्या कादंबर्‍यांनी विक्रीचे नवनवे विक्रम केले आहेत. संभाजीसाठी तर सर्वाधिक मानधन ... अधिक वाचा...

सांगली जिल्ह्यातील माणदेश परिसर पर्जन्यछायेखाली येतो. त्यामुळे त्याचे वर्णन वाळवंटी, निष्पर्ण, उजाड असेच करता यईल. पश्चिम महाराष्ट्र एकीकडे कृष्णा, कोयना, पंचगंगा या नद्यांमुळे हिरवागार बनलेला असताना माणदेश परिसर मात्र दुष्काळाच्या झळा सहन करतो आहे. या ... अधिक वाचा...

निसर्गाचा मराठी साहित्याशी संबंध केवळ वर्णनापुरते होते. पण मारूती चितमपल्लींनी निसर्गाला नायकत्व दिले. त्याची विविध रुपे, त्याच्या भावभावना, सगेसोयरे साहित्यात आणले. लोकांना जंगलसाक्षर करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.वनाधिकारी म्हणून नोकरी करताना आपल्या ... अधिक वाचा...

भाऊ पाध्ये हे सत्तरच्या दशकात मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक. त्यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे आहे. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला आहे. अधिक वाचा...